▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
राज्यस्तर उपक्रम शिक्षिका समूहाचा उपक्रम
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*🇮🇳 १ मे महाराष्ट्र दिना निमित्त 🇮🇳*
*सामुहिक महाकाव्य निर्मिती*
(महाराष्ट्रातील पहिले सामुहिक महाकाव्य)
*======================*
*शुभेच्छा व निरोप समारंभ*
*ऋणनिर्देश*
चला चला मिळूनी सारे करू भव्यदिव्य
महाराष्ट्र दिनी सारे मिळून रचू महाकाव्य II
या संकल्पनेतून हजारो कविंच्या सहभागातून महाराष्ट्राची इतिहासाची कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारे वैभव शाली असे महाराष्ट्रातील पहिले सामूहिक महाकाव्य निर्माण होणार आहे .
हजारो कविंच्या लेखणीतून महाराष्ट्राची संस्कृती या एकाच विषयावर पहिले सामुहिक महाकाव्य करण्याचा विक्रम या समुहाने केला आहे. राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका या समूहाने १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्राच्या संस्कृती वर आधारित ऑनलाईन सामुहिक महाकाव्य लेखन आयोजन केले आहे
श्री.सुदाम साळुंके सर जुन्नर यांच्या संकल्पनेतूनच महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर चार ग्रुपच्या माध्यमातून हजारो कवीच्या सहाय्याने पहिले ऑनलाईन सामूहिक महाकाव्य निर्मिती करण्यात आली आहेत . हे महाकाव्य पुस्तकरूपात प्रकाशित करण्याचा संकल्प आहे .
या उपक्रमाचे भव्य दिव्य उद्घाटन *सामुहिक महाकाव्य निर्मिती समुह*या समूहावर १ मे २०१८ रोजी सायंकाळी ठिक ७ वा महाराष्ट्रातील मान्यवर लेखक / कवी / साहित्यिक यांचे उपस्थितीत ऑनलाईन न भुतो न भविष्यती असा ऑनलाईन महाकाव्य निर्मिती उद्घाटन सोहळा घेण्यात आला.
त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते सामुहिक महाकाव्य निर्मितीसाठीच्या विषयाची माहिती , मुद्दे दिले व महाकाव्याचे धृपद व चार ओळीचे पाहिले कडवे दिले गेले . त्यानंतर प्रत्येक समुहातील सदस्यानी अहोरात्र परिश्रम घेऊन महाराष्ट्राची संस्कृती या विषयाला अनुसरून ठराविक शब्दांचे चार ओळींचे एक एक कडवे टाकायला सुरुवात केली. काही क्षणातच समूह काव्यांनी गजबजून गेला . हे सर्व पाहत असताना महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारा प्रत्येक जण आपल काव्य धडपडत होता . कवींची तळमळ पाहून वेळ व दिवस वाढवून दिला. तरीही आमचे कवी रात्रभर फक्त महाराष्ट्राच्या वर्णनातच दंग होता . आमच्या मन तर स्वयंपाक करता करता काव्यात गुंतल . काही कवी १२ वाजून गेले झोपे ना तेव्हा घरचे म्हणू लागले येss कवी झोप की रात झाली.
खरोखर आपण सर्वांनी दिलेले योगदान महत्वाच आहे. आपण सर्वांनी सहभाग घेऊन या सामुहिक महाकाव्याला भरभरून प्रतिसाद दिलात त्या बद्दल आमचा समुह आभारी आहे.
आज दिवसभर आपण सामुहिक महाकाव्या विषयी आपल्या प्रतिक्रिया पोस्ट केल्या. सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून डोळ्यातून अश्रू वाहत होते. आपण या उपक्रमाला दिलेला प्रतिसाद पाहून मन प्रसन्न . तर झाल पण भरुन सुध्दा आल. या प्रतिक्रिया खूप भावनिक आहे . अनेक मान्यवरांनी आपल्या सामुहिक महाकाव्यलेखन सोहळ्यात सहभाग घेतला व आपला अनमोल देऊन आम्हाला सहकार्य केले. सर्वांच्या प्रतिक्रिया खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत.
आज या समुहाच्या वतीने आपणास महाराष्ट्राची संस्कृती सामूहिक महाकाव्य लेखनात सहभाग घेतल्याबद्दल सन्मान पत्र देऊन सन्मानित करत आहोत . आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभारी आहोत .
आज आपला व या समुहाचा निरोप घेताना मन उदास वाटत आहे. गेल्या १५ दिवसापासून महाकाव्याची संकल्पनेने भारावून गेलो होतो. ते स्वप्न साकार करण्यासाठी मला माझ्या समुहातील प्रशासक टीम. , सदस्य व महाराष्ट्रातील हजारो कवी मित्रांचे, मान्यवरांचे सहकार्य लाभले या सर्वांचा मी आभारी आहे. कळत नकळत माझ्याकडून कुणाच मन दुखावल गेल असेल तर दिलदार मनाने माफ करावे व असेच सहकार्य करावे ही विनंती.
या अभिनव उपक्रमासाठी मुख्य प्रशासक - करुणा गावंडे - चंद्रपूर , अपर्णा ढोरे, अनुराधा जेवळीकर , हेमलता देशमुख , रेखा शिंदे, ,
विशेष सहकार्य - मधुकर माळी सर .
*सामुहिक महाकाव्य निर्मिती समुह*
सह प्रशासक समिती
1) कविता पुदाले
2)अनिता दाणे - नांदेड
3) मनिषा कुलकर्णी,अपसिंगेकर
4) स्मिता लहू नवघरे.
5) अलका धनकर
6) वंदना पाटील, रायगड
7) वर्षा येणुरे ,नांदेड..
8) वृंदा धामणस्कर ,पनवेल
9) प्रतिभा पगारे
10) सुषमा सहस्त्रबुद्धे, डोंबिवली
11) प्रमिलाताई सेनकुडे
12)मनिषा कुलकर्णी मालेगांव
13)मिनाक्षी नागराळे
14)मिनाक्षी काटकर
15)गुंफाताई कोकाटे
सर्व प्रशासक व सदस्य
राज्यस्तर उपक्रम शिक्षिका समूह
यांचे सहकार्य लाभले.
सामूहिक महाकाव्य निर्मिती
समुह प्रमुख
श्री. सुदाम साळुंके सर
राज्यस्तर उपक्रम शिक्षिका समूहाचा उपक्रम
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*🇮🇳 १ मे महाराष्ट्र दिना निमित्त 🇮🇳*
*सामुहिक महाकाव्य निर्मिती*
(महाराष्ट्रातील पहिले सामुहिक महाकाव्य)
*======================*
*शुभेच्छा व निरोप समारंभ*
*ऋणनिर्देश*
चला चला मिळूनी सारे करू भव्यदिव्य
महाराष्ट्र दिनी सारे मिळून रचू महाकाव्य II
या संकल्पनेतून हजारो कविंच्या सहभागातून महाराष्ट्राची इतिहासाची कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारे वैभव शाली असे महाराष्ट्रातील पहिले सामूहिक महाकाव्य निर्माण होणार आहे .
हजारो कविंच्या लेखणीतून महाराष्ट्राची संस्कृती या एकाच विषयावर पहिले सामुहिक महाकाव्य करण्याचा विक्रम या समुहाने केला आहे. राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका या समूहाने १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्राच्या संस्कृती वर आधारित ऑनलाईन सामुहिक महाकाव्य लेखन आयोजन केले आहे
श्री.सुदाम साळुंके सर जुन्नर यांच्या संकल्पनेतूनच महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर चार ग्रुपच्या माध्यमातून हजारो कवीच्या सहाय्याने पहिले ऑनलाईन सामूहिक महाकाव्य निर्मिती करण्यात आली आहेत . हे महाकाव्य पुस्तकरूपात प्रकाशित करण्याचा संकल्प आहे .
या उपक्रमाचे भव्य दिव्य उद्घाटन *सामुहिक महाकाव्य निर्मिती समुह*या समूहावर १ मे २०१८ रोजी सायंकाळी ठिक ७ वा महाराष्ट्रातील मान्यवर लेखक / कवी / साहित्यिक यांचे उपस्थितीत ऑनलाईन न भुतो न भविष्यती असा ऑनलाईन महाकाव्य निर्मिती उद्घाटन सोहळा घेण्यात आला.
त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते सामुहिक महाकाव्य निर्मितीसाठीच्या विषयाची माहिती , मुद्दे दिले व महाकाव्याचे धृपद व चार ओळीचे पाहिले कडवे दिले गेले . त्यानंतर प्रत्येक समुहातील सदस्यानी अहोरात्र परिश्रम घेऊन महाराष्ट्राची संस्कृती या विषयाला अनुसरून ठराविक शब्दांचे चार ओळींचे एक एक कडवे टाकायला सुरुवात केली. काही क्षणातच समूह काव्यांनी गजबजून गेला . हे सर्व पाहत असताना महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारा प्रत्येक जण आपल काव्य धडपडत होता . कवींची तळमळ पाहून वेळ व दिवस वाढवून दिला. तरीही आमचे कवी रात्रभर फक्त महाराष्ट्राच्या वर्णनातच दंग होता . आमच्या मन तर स्वयंपाक करता करता काव्यात गुंतल . काही कवी १२ वाजून गेले झोपे ना तेव्हा घरचे म्हणू लागले येss कवी झोप की रात झाली.
खरोखर आपण सर्वांनी दिलेले योगदान महत्वाच आहे. आपण सर्वांनी सहभाग घेऊन या सामुहिक महाकाव्याला भरभरून प्रतिसाद दिलात त्या बद्दल आमचा समुह आभारी आहे.
आज दिवसभर आपण सामुहिक महाकाव्या विषयी आपल्या प्रतिक्रिया पोस्ट केल्या. सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून डोळ्यातून अश्रू वाहत होते. आपण या उपक्रमाला दिलेला प्रतिसाद पाहून मन प्रसन्न . तर झाल पण भरुन सुध्दा आल. या प्रतिक्रिया खूप भावनिक आहे . अनेक मान्यवरांनी आपल्या सामुहिक महाकाव्यलेखन सोहळ्यात सहभाग घेतला व आपला अनमोल देऊन आम्हाला सहकार्य केले. सर्वांच्या प्रतिक्रिया खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत.
आज या समुहाच्या वतीने आपणास महाराष्ट्राची संस्कृती सामूहिक महाकाव्य लेखनात सहभाग घेतल्याबद्दल सन्मान पत्र देऊन सन्मानित करत आहोत . आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभारी आहोत .
आज आपला व या समुहाचा निरोप घेताना मन उदास वाटत आहे. गेल्या १५ दिवसापासून महाकाव्याची संकल्पनेने भारावून गेलो होतो. ते स्वप्न साकार करण्यासाठी मला माझ्या समुहातील प्रशासक टीम. , सदस्य व महाराष्ट्रातील हजारो कवी मित्रांचे, मान्यवरांचे सहकार्य लाभले या सर्वांचा मी आभारी आहे. कळत नकळत माझ्याकडून कुणाच मन दुखावल गेल असेल तर दिलदार मनाने माफ करावे व असेच सहकार्य करावे ही विनंती.
या अभिनव उपक्रमासाठी मुख्य प्रशासक - करुणा गावंडे - चंद्रपूर , अपर्णा ढोरे, अनुराधा जेवळीकर , हेमलता देशमुख , रेखा शिंदे, ,
विशेष सहकार्य - मधुकर माळी सर .
*सामुहिक महाकाव्य निर्मिती समुह*
सह प्रशासक समिती
1) कविता पुदाले
2)अनिता दाणे - नांदेड
3) मनिषा कुलकर्णी,अपसिंगेकर
4) स्मिता लहू नवघरे.
5) अलका धनकर
6) वंदना पाटील, रायगड
7) वर्षा येणुरे ,नांदेड..
8) वृंदा धामणस्कर ,पनवेल
9) प्रतिभा पगारे
10) सुषमा सहस्त्रबुद्धे, डोंबिवली
11) प्रमिलाताई सेनकुडे
12)मनिषा कुलकर्णी मालेगांव
13)मिनाक्षी नागराळे
14)मिनाक्षी काटकर
15)गुंफाताई कोकाटे
सर्व प्रशासक व सदस्य
राज्यस्तर उपक्रम शिक्षिका समूह
यांचे सहकार्य लाभले.
सामूहिक महाकाव्य निर्मिती
समुह प्रमुख
श्री. सुदाम साळुंके सर
No comments:
Post a Comment